श्रीकांत शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका करताना त्यांना कोण ओळखतं, त्यांची ओळख काकांमुळेच आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी जोरदार समाचार घेतला. ...
उल्हासनगरात जुन्या इमारतींचे स्लॅब कोसळून यापूर्वी अनेकांचे बळी गेले. पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी, महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली. ...