उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात मंगलमूर्ती नावाची पाच मजली इमारत महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केल्यावर, इमारत गेल्या ७ वर्षांपूर्वी खाली करण्यात आली असून इमारत जर्जर अवस्थेत उभी आहे. ...
यात मनसेच्या काही कार्यालयांचा शुभांरभ, बाईक रॅली, काहींचे पक्ष प्रवेशही यावेळी होणार आहेत. त्यामुळे आता ते या तीन दिवसात कोणा कोणाचा समाचार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...
अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही 1959 मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल 64 वर्ष पूर्ण झाले. ...