यासाठी भिवंडी येथील भाजपा आमदार महेश चौघुले यांनी कल्याण डोंबिवली महानगपालिका प्रशासनाकडे पत्र देवून मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. ...
शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे, असे म्हटले. ...