Ulhasnagar : कॅम्प नं-३, राधाबाई चौक द्वारका धाम इमारतीची गॅलरी गुरवारी रात्री पडल्यानंतर, महापालिकेने इमारती मधील दोन कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवून शील केली होती. ...
नागरिकांनीही अतिवृष्टीच्या काळात दक्षता घ्यावी. आपत्ती विषयक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
ठाणे : जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्तीची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्ह्यातील महसूल, पोलीस, आरोग्य यंत्रणेने ... ...
Mira Bhayander: भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटर समोरील नवकीर्ती या ४० वर्ष जुनी इमारतीचा काही तुटला असून त्यात चार जण जखमी झाले आहेत. ...