आपण ज्यांच्या जीवावर मोठे होतोय त्यांना उद्धव ठाकरे विसरले आहेत. मराठी माणूस आता आपल्यापासून दूर जातोय हे लक्षात आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना उत्तर भारतीयांना आठवण झाली ...
काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नारपोली परिसरात घडली होती. ...
पूर्वी अंबरनाथ नगरपालिकेकडे असलेले बीजी छाया रुग्णालयमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी इमारतीच्या शेजारीच चार मजली कॉटर्स बनवण्यात आले होते. ...