वसई पूर्व भागात गणेशोत्सवामध्ये सतत वीज खंडित होत असल्यामुळे या उत्सवात विजेचे विघ्न भक्तांना जाणवत असून यामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडत आहे. ...
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न गेल्या २ वर्षांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनापर्यंत व्यापारी व वाहतूकदारांनी मांडूनही सुटू शकला नाही. ...
कोपर खैरणे गावातील ग्रामस्थांच्या पारंपरिक गणेशमूर्ती विसर्जनात विघ्न आणल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामस्थ मंडळाकडून खाडीमध्येच पारंपरिक पध्दतीने गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. ...
जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत जेएनपीटीने रायगड सुरक्षारक्षक मंडळाकडे पैसे जमा करावेत. त्याचबरोबर थकीत वेतनही वर्ग करावे असा आदेश नुकताच उच्च न्यायालयाने दिला आहे ...
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बीएसयूपी योजना वादग्रस्त ठरली असताना संथगतीने सुरू असलेल्या या प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा संघटक तात्या माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल ...
शाळा सुरू होऊन तीन महिने उलटल्यानंतरही महापालिका शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश न मिळाल्याने लोकप्रतिनिधींनी शिक्षण मंडळाच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. ...