गेल्या ६० वर्षांत आघाडी सरकारला जे करायला जमले नाही, ते अवघ्या ४ महिन्यांतच मोदी सरकारने करण्यास सुरुवात केल्याचे गौरवोद्गार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढले ...
आजवर मुंबईतील चाळींवर बेतलेली बरीच नाटकं रंगभूमीवर येऊन गेली. पण ‘आई गं कुछ कुछ होता है रे’.. हे नाटक मुंबईतील गावठाणं, जिथे आगरी कोळी व इतर जाती धर्माचे लोक राहतात ...
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ठाणे ही तिची सॅटेलाइट मेगासिटी आहे. काँग्रेसच्या राजवटीने देशाला गेल्या १५ वर्षांत आर्थिक दुर्दशेत नेऊन ठेवले आहे ...