मीरा-भार्इंदर शहरांत रस्तोरस्ती भिकारी भीक मागताना दिसत असतानाही सहा पोलीस ठाण्यातर्फे ‘मुंबई भिक्षा प्रतिबंध कायदा १९५९’ नुसार आजमितीस केवळ ८ भिकाऱ्यांवर ...
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल रेल्वेने दहा वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून बांधला. मात्र या पूलावरुन पूर्व व पश्चिमेकडे उतरण्याची वाट ...
आपल्याकडे १९७५ साली स्त्री-मुक्तीचा ट्रेन्ड आला. त्यानंतर स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी लेखनाला सुरुवात झाली. मात्र अलीकडच्या काळात काही मोजक्या स्त्री लेखिका सोडल्या तर परंपरांची ...
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील समस्या निरोप समारंभात मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थिनीस, संतापलेल्या अधीक्षिकेने वसतिगृह सोडून जाण्याचा आदेश दिल्याने ...
हल्ली विद्यार्थी, युवक विघातक हिंसक वृत्तीकडे वळत आहेत. त्यांना विधायक वृत्तीकडे वळविण्यासाठी आपल्या संस्कृतीची खरी ओळख झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांचा ...
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, पद्मविभूषण, टेम्पलटन आणि रॅमन मेगसेसे पुरस्कार विजेते, कृतिशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले ...
सध्या राज्यात १० महापालिकांसह 2५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यात काही चूक झाल्यास एकीकडे निवडणूक आयोगाच्या ...
शिक्षकांचे समायोजन, संस्थांपुढील आकृतीबंधाचे प्रश्न, शिक्षण सेवकांच्या समस्या सोडविण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे अपयशी ठरल्याचा मुद्दा उचलून धरत शिवसेना, काँग्रेस ...