शहरात ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी सकाळी काढण्यात येणाऱ्या ग्रंथ दिंडीत जवळपास १५ हजार मराठी आणि मराठीवर प्रेम करणारे ...
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, मंगळावारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची दमछाक उडाली होती. ...
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीवर टीका करून कोपरीतील नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, आता शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर नाराजी ...
राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चावर, हिशोबावर नियमानुसार खर्च होतो की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ...
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ४० टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६० टक्के जागा सोडण्याबाबतचा प्रस्ताव उभय पक्षांतर्फे प्रदेश पातळीवर धाडण्यात आला असून ...
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु, मंगळावारी सुमारे दोन ते तीन तास सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरणाऱ्यांची दमछाक उडाली होती. ...
गेल्या आठवडयात स्थापन झालेल्या भाजपा, कलानी (युडीए)तून बाहेर पडून रिपाइंने शिवसेनेबरोबर युती केली. शिवसेना व रिपाइं नेत्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत ...
मीरा-भार्इंदर शहरांत रस्तोरस्ती भिकारी भीक मागताना दिसत असतानाही सहा पोलीस ठाण्यातर्फे ‘मुंबई भिक्षा प्रतिबंध कायदा १९५९’ नुसार आजमितीस केवळ ८ भिकाऱ्यांवर ...
पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल रेल्वेने दहा वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून बांधला. मात्र या पूलावरुन पूर्व व पश्चिमेकडे उतरण्याची वाट ...