मुलांना जे वाचायला आवडते, ते तर मुलांना द्यावेच. मात्र, मुलांना काय आवडले पाहिजे, याचाही विचार करून बालसाहित्याचे लेखन व्हायला हवे. आजच्या बालसाहित्याने चांगली ...
केंद्र शासनाची धोरणे हिंदीधार्जिणी आहेत. त्यांचा इतर भारतीय भाषांनादेखील धोका आहे. मराठी भाषेची होणारी गळचेपी पाहून तिला मानाचे स्थान मिळावे, यासाठी ‘मराठी बोला’ चळवळीने ...
‘काव्य सीता’ या पुस्तकात नामवंत कवींविषयी तर ‘मृण्मयी’ या काव्यसंग्रहाचे संपादन... अनंत काणेकरांच्या ‘चौकोनी आकाश’ या कवितासंग्रहाचे संपादनही त्यांचेच. ...
डॉ. एडवर्ड यांच्या मते चित्र काढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. कौशल्य म्हणूनही ती प्राप्त करून घेता येते, जसे सायकल चालवणं, पोहणं हे अनुभवानं शिकता येतं; तसंच चित्रकलेचंही ...
दीपक पाटील यांनी आपल्या रंगजाणिवेतून ग्रामीण जीवन हुबेहूब साकारले असून, रंगमाध्यमाचा एक जिवंत आविष्कार त्यांनी कॅनव्हासवर साकारला आहे. या कलाकृतीने ग्रामीण ...
अखेर शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर बंडोबांना थोपवण्याचे प्रयत्न करूनही ते थंंड झालेले नाहीत. श्रेष्ठींनी आवाहन करूनही अनेकांनी बंडाचे निशाण कायम ठेवले असून पक्षाच्या ...
महापालिका निवडणुकीत एकूण दाखल १२०६ अर्जांपैकी ८७ अर्ज बाद झाले असून १११९ अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली. अर्ज बाद ठरणाऱ्यांमध्ये भाजपाचे ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवाटपात हस्तक्षेप करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना उमेदवारी दिल्याच्या आरोप करून कळवा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री ...