मराठीच्या स्वरक्षणार्थ गळा काढणारी जी मंडळी आज आपल्या सभोवताल दिसते, त्यांना खरेतर मराठीशी काही घेणेदेणे नाही. प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोयीनुसार मराठीचे भांडवल करीत असतो. ...
विज्ञान आणि साहित्य ही दोन धु्रवांवरची दोन टोके आहेत, असे आधी बोलले जात असे. परंतु, आता चित्र बदलले आहे. विज्ञानाने मानवी जीवनावर साहित्यापेक्षाही जास्त प्रभाव पाडला ...
सरकारने दोन वर्षांपासून पायाभूत सेवासुविधा विकसित भरण्यावर अधिक भर दिला आहे. त्याचे परिणाम दीर्घकालीन असून त्यामुळे भविष्यात अच्छे दिन येतील, असे मत एमईपी ...