शिवसेनेच्या उमेदवाराने वादविवादातून ठाण्यातील प्रभाग क्र. १६ च्या विद्यमान नगरसेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात नारळ मारल्याची घटना रविवारी सकाळी शांतिनगरात घडली ...
मुख्यमंत्र्यांनी ज्या पारदर्शकतेचा उच्चार केला, तिची पायमल्ली करून ठाण्यातील भाजपाच्या नेतृत्वाने आर्थिक बाजू मजबूत असलेल्यांनाच तिकीटवाटप केल्याचा आरोप ...
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याने येथे राष्ट्रवादीने आपली दादागिरी दाखवून त्या परिसरात मैत्रीपूर्ण लढतीचा फॉर्म्युला आघाडी करताना मांडला होता ...