देशावर लादलेल्या आणीबाणीचे ज्या शिवसेनेने समर्थन केले, त्या पक्षाच्या नेत्यांना आणीबाणीवर बोलण्याचा अधिकारच नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
पक्ष चालवण्यासाठी आम्हाला महापालिकेचा पैसा लागत नाही, भाजपात व्यावसायिक कार्यकर्ते नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली ...
ठाणे आणि उल्हासनगर या दोन महापालिकांच्या हद्दीत सुमारे १२७ संवेदनशील मतदान केंद्रे असून या केंद्रांवर एकूण १२ ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. ...
माघाची थंडी असूनही गेला महिनाभर निवडणुकीच्या निमित्ताने तापलेले वातावरण आणि त्यानिमित्ताने जाहीर सभा, बैठका, रोड शो, चौक सभांच्या माध्यमातून सुरू असलेले ...
ठाण्यात दररोज शिवसेनेवर हल्लाबोल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड कळवा-मुंब्रा या त्यांच्या मतदारसंघात गेल्या काही वर्षांत केलेल्या ...
दहावीची परीक्षा ५ मार्चला सुरू होत आहे. तत्पूर्वी शाळांमधून तोंडी व विज्ञान प्रात्यक्षिकांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना आसनक्र मांक नमूद असलेले ओळखपत्र ...