दोन-तीन दिवसांपासून भिवंडीतील विविध ठिकाणी सकाळी गुडमॉर्निंग पथक फिरून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांना दोन किलोमीटरवर सोडण्याची कारवाई करते आहे. ...
ग्रामपंचायत व नगरपालिका काळापासूनच्या बहुतांश जुन्या इमारती या भार्इंदरमध्ये आहेत. पण या इमारतींमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागाच नसल्याने येथील रहिवाशांना ...
वाढती वृक्षतोड, वाढते नागरीकरण, औद्योगिकरण, प्रदूषण, मोबाइल टॉवर यामुळे चिमण्यांचे प्रमाण ५० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. घरातील आरश्यासमोर, इमारतीतील ...
धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायत तीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासींनी टॅँकरची मागणी करुनही गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याकडे जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत ...
आदिवासींची अर्भके कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, सरकार ते मुर्दाडपणे पाहत आहे. असंवेदनशील असलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या नावाखाली ...