ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांब उभारणीआड येणाऱ्या शास्त्रीनगर भागातील अतिक्रमणांवर मंगळवारी हातोडा पडणार आहे ...
कल्याण ग्रामीण भागात वाड्यापाड्यांतील गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने घोटभर पाण्याकरिता महिला, मुलांची परवड सुरू असतानाच सध्या ...
बोगस कॉल सेंटर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीस अटक करून आठवडा उलटला, तरी त्याच्या चौकशीतून पोलीस अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळवू शकलेले नाहीत ...
सांडपाण्यावर प्रक्रिया करून बागेत वापरण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात येत असल्याने त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्यासाठी राज भवनातील बागेवरही प्रक्रिया के ...
गोवंडी-शिवाजीनगर मधील जिजाबाई भोसले मार्गावरील पालिका शाळेच्या परिसरात बांधलेल्या ग्रंथालयाची अवघ्या दोन वर्षात दुरावस्था झाली आहे. ...
वास्तुविशारद नसतानाही बांधकामांचे परवाने, नकाशे देणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेतील ‘मुन्नाभाई’ वास्तु विशारदांवर अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आ ...
कोणत्याही देशाचे मनुष्यबळ ही त्याची फार मोठी शक्ती असते. किंबहुना, ती एक प्रकारे राष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक असते. त्याचे फळ मिळण्यास दीर्घकाळ लागतो. ...
महापालिका शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाऐवजी त्याच अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ...
धर्मादाय रु ग्णालयांनी मोफत व सवलतीच्या दरात गरीब रु ग्णांसाठी खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे. रु ग्णालयांनी खाटा उपलब्ध करून न दिल्यास ठाणे ...
ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा मिसिंग लिंक विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ढोकाळी, मनोरमानगर भागातील रस्त्याचे रुंदीकरण ...