येथील राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कळवा येथे ठाण्याचे आइएमए जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध जाहीर केला. ...
शहापूरच्या किन्हवली, चरीव, अदिवली, आष्टे, बेडीजगाव, सोगाव, खरीवली तसेच डोळखांब भागातील शेतकऱ्यांच्या पिकांवर बगळ्या रोगाने पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशा गंभीर लक्षणांनी बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. ...
या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपा, मनसे आणि उद्धवसेना एकत्र येऊन शिंदेसेनेला थेट आव्हान देत असल्याने या निवडणुकीकडे ठाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...