पाणथळ जागेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचून त्याच्या संरक्षणास आणि संवर्धनास अधिक गती मिळतांना जागतिक पर्यटन नकाशावर देखील याची नोंद होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. दरम्यान भिवंडीत वारंवार लागणाऱ्या या आगीच्या घटना रोखण्यात प्रशासनाला का यश येत नाही, यासंदर्भात नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. ...