शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

हलगर्जीपणामुळे अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:45 IST

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा एनआयसीयूची सोय नसल्याने मृत्यू झाला आहे.

मीरा रोड  - पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या अवघ्या चार दिवसांच्या बाळाचा एनआयसीयूची सोय नसल्याने मृत्यू झाला आहे.३० जानेवारीला सायंकाळी अनिता प्रसाद हिला प्रसूतीसाठी रुग्णालया दाखल केले. प्रसूतीनंतर नवजात बाळाची प्रकृती नाजूक होती. मात्र, रुग्णालयात अत्यावश्यक अशी एनआयसीयूची सुविधा नसल्याने डॉक्टरांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले.पालकांनी कस्तुरी या खाजगी रुग्णालयात बाळाला दाखल केले. तेथील डॉक्टरांनी बाळास १५ ते २० दिवस रुग्णालयात ठेवावे लागेल, असे सांगत त्याचा खर्चही सांगितला. हा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या कुंदन यांनी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात १ फेब्रुवारीला बाळास नेले. परंतु, जागा नसल्याचे सांगून बाळास दाखल करण्यास नकार दिला. कुंदन यांच्या परिचिताने याबाबत आ. प्रताप सरनाईक यांना सांगितल्यावर त्यांनी याबाबत पत्र दिले. त्यानंतर, बाळ दाखल तर झाले. परंतु, या वेळकाढू आणि दगदगीच्या प्रक्रियेत २ फेबु्रवारीला बाळाचा मृत्यू झाला.रुग्णालयात लहान मुलांसाठी एनआयसीयू युनिट तसेच आयसीयू नाही. डॉक्टरांना आवश्यकता वाटल्यास रुग्णास ठाणे जिल्हा रुग्णालय वा शताब्दी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जातो.- डॉ. आनंद पांचाळ,वैद्यकीय अधिकारीमहापालिका व सत्ताधारी भाजपाला गोरगरिबांचे अजिबात सोयरसुतक नाही. त्यांना केवळ स्वत:चा फायदा करून घेण्यातच स्वारस्य आहे. त्यासाठीच सत्ता राबवली जात आहे. रुग्णालयात होणाºया मृत्यूंना पालिका जबाबदार आहे. एनआयसीयू आणि आयसीयू सुरू करायला पालिकेकडे पैसे नाही. पण, नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करायला पैसे आहेत.- नीलम ढवण, नगरसेविका

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMira Bhayanderमीरा-भाईंदर