शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

एक हजार हेक्टरएवेजी केवळ शंभर हेक्टरवर फळझाड लागवड; शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 4:47 PM

मागील वर्षी सुमारे एक हजार हेक्टर शेतीमध्ये फळ लागवडीचे नियोजन असताना जिल्ह्यात केवळ १०० हेक्टरवर ही योजना राबवण्यात आल्याचे जि.प.च्या सभेत निदर्शनात आले. या योजनेचा लाभ देणारे नरेगा कार्यालयातील कृषी अधिकारीच सतत गैरहजर असल्याची बाब इच्छुक शेतक-यांनी निदर्शनात आणून दिली

ठळक मुद्देयंदाही शेतक-यांच्या हिताचे सुमारे एक हजार ६७४ फळबाग लागवडीच्या कामास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीनी वेळीच लक्ष केंद्रीत करून शेतक-यांना नरेगाच्या योजनेचा शंभरटक्के लाभ मिळवून देण्याची अपेक्षा

ठाणे : महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) उपक्रमाखाली मागील वर्षी सुमारे एक हजार हेक्टर शेतीमध्ये फळ लागवडीचे नियोजन असताना जिल्ह्यात केवळ १०० हेक्टरवर ही योजना राबवण्यात आल्याचे जि.प.च्या सभेत निदर्शनात आले. या योजनेचा लाभ देणारे नरेगा कार्यालयातील कृषी अधिकारीच सतत गैरहजर असल्याची बाब इच्छुक शेतक-यांनी निदर्शनात आणून दिली आहेत.नरेगाव्दारे शेती उपयुक्त विविध योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना नरेगाकार्यालयाकडून सुयोग्य मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. यासाठी इच्छुक शेतकरी ठाणे जिल्हा परिषदेच्या नरेगा कार्यालयास भेट देतात. मात्र शेती संबंधीच्या या उपक्रमाची माहिती देण्यासाठी कृषी अधिकारी वेळोवेळी गैरहजर असल्याचे निदर्शनात आले आहेत. यामुळे मागील वर्षाच्या सुमारे एक हजार हेक्टरवरील फळबाग लागवडीसह रोप वाटीका व वृक्ष लागवडीचा लाभ शेतकºयाना घेता आली नसल्याची खंत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेल्या शेतकºयांनी व्यक्त केली आहे.नरेगाव्दारे यंदाही शेतक-यांच्या हिताचे सुमारे एक हजार ६७४ फळबाग लागवडीच्या कामास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. या कामासह ४०८ वृक्ष लागवडीचे आणि दीडशे रोपवाटीकांची काम करण्यास जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे. लाखो रूपयांची ही काम कृषी अधिका-यांमार्फत जिल्ह्यात राबवणे अपेक्षित आहे. या दुर्लक्षितपणा विरोधात जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीनी वेळीच लक्ष केंद्रीत करून शेतक-यांना नरेगाच्या योजनेचा शंभरटक्के लाभ मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार