शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुरात एकजण गेला वाहून, तीन घरे पडली; ठाणे ग्रामीण भागातील घटना

By सदानंद नाईक | Updated: July 11, 2022 21:10 IST

जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३४.४ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी ४१.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे या दरम्यान तीन घरे पडली, तर शहापूरच्या वासिंदे येथील साईनाथ ठोंबरे हे भातसा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३४.४ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी ४१.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. या पावसा दरम्यान तीन घरे पडली आहेत. यामध्ये भिवंडी तालुक्यातील मैदे येथील एक पके घर पडले आहे. तर शहापूरच्या वेहेळोली येथील एक व मुरबाड तालुक्यातील देवगांवमधील एक असे दोन कच्चे घरे पडल्याची नोंद स्थानिक प्रशासनाने घेतली आहे. याशिवाय या शहापूरच्या नान्हेंणे येथे वीजेच्या धक्याने गाईंचा व वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस-

ठाणे जिल्हयातील धरणांमध्ये पाऊसाने जोर धरला आहे. त्यामुळे भातसा धरणात 54.13 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. तर बारवी धरणात 45-11 टक्के, तानसात 47.57 टक्के व मोडक सागरमध्ये 72.64 टक्के पाणी साठा तयार झालेला आहे. त्यामुळे लवकरच पाणी समस्या दूर होणार असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. धिरणासह उल्हासनच्या पातळीतही वाढ झाली आहे. या नदीच्या बदलापूरजवळी पाण्याची पातळी 14.20 मीटर आहे. तर मोहने बंधार्याजवळ 6.33 मीटर व जांभूळपाडा येथे उल्हासनदीची पाणी पातळी 11.30 मीटर नोंद करण्यात आली आहे.

धरण- एकूण साठा आजचा साठा पातळी मी पाठस मी. गेल्या वर्षीचा साठा

भातसा- ९४२.१०

५१०-

१२३.४० ८९

१५८.७९ ७३-

३५३.३२ दलघमी

मो. सागर

९३.६५-

७३.९१

तानसा- १४५.०८ ६९.०२ १२४.२४ ६८- ६९.५८

१२८.९३

१९३.५३

६५.६३

८९

बारवी-

३३८.८४

१५२.८५

२५९.६५

६४.०८-

१४-

२०.४९

आंधा-

३३९.१४ ८७.१८- ६५५.२६ १०७- ६३.४२

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे