शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

पुरात एकजण गेला वाहून, तीन घरे पडली; ठाणे ग्रामीण भागातील घटना

By सदानंद नाईक | Updated: July 11, 2022 21:10 IST

जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३४.४ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी ४१.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे या दरम्यान तीन घरे पडली, तर शहापूरच्या वासिंदे येथील साईनाथ ठोंबरे हे भातसा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३४.४ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी ४१.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. या पावसा दरम्यान तीन घरे पडली आहेत. यामध्ये भिवंडी तालुक्यातील मैदे येथील एक पके घर पडले आहे. तर शहापूरच्या वेहेळोली येथील एक व मुरबाड तालुक्यातील देवगांवमधील एक असे दोन कच्चे घरे पडल्याची नोंद स्थानिक प्रशासनाने घेतली आहे. याशिवाय या शहापूरच्या नान्हेंणे येथे वीजेच्या धक्याने गाईंचा व वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस-

ठाणे जिल्हयातील धरणांमध्ये पाऊसाने जोर धरला आहे. त्यामुळे भातसा धरणात 54.13 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. तर बारवी धरणात 45-11 टक्के, तानसात 47.57 टक्के व मोडक सागरमध्ये 72.64 टक्के पाणी साठा तयार झालेला आहे. त्यामुळे लवकरच पाणी समस्या दूर होणार असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. धिरणासह उल्हासनच्या पातळीतही वाढ झाली आहे. या नदीच्या बदलापूरजवळी पाण्याची पातळी 14.20 मीटर आहे. तर मोहने बंधार्याजवळ 6.33 मीटर व जांभूळपाडा येथे उल्हासनदीची पाणी पातळी 11.30 मीटर नोंद करण्यात आली आहे.

धरण- एकूण साठा आजचा साठा पातळी मी पाठस मी. गेल्या वर्षीचा साठा

भातसा- ९४२.१०

५१०-

१२३.४० ८९

१५८.७९ ७३-

३५३.३२ दलघमी

मो. सागर

९३.६५-

७३.९१

तानसा- १४५.०८ ६९.०२ १२४.२४ ६८- ६९.५८

१२८.९३

१९३.५३

६५.६३

८९

बारवी-

३३८.८४

१५२.८५

२५९.६५

६४.०८-

१४-

२०.४९

आंधा-

३३९.१४ ८७.१८- ६५५.२६ १०७- ६३.४२

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे