शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

टेम्पो अन् दुचाकीच्या अपघातात, एक ठार 1 गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:17 IST

पत्रीपुल परिसरात अपघात

कल्याण : पत्रीपुलावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले  असतानाच पत्रीपुलावरुन पश्चिमेकडील रहेजा काँम्प्लेक्सकडे जाणाऱ्या रोडवर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कल्याण पूर्व येथून पत्रीपुलावरुन (पश्चिम) कडे येणाऱ्या रोडवर दोन दुचाकी, मोटारगाडी व माल वाहतूक टेम्पो, या तीन वाहनांचा अपघात झाला. त्यामध्ये एक दुचाकीस्वार ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. 

अपघातातील जखमी दुचाकी चालकाला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात पत्रिपुलावरील वाहतूक कोंडी व रोडवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे झाला असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पत्रिपुलाचा प्रश्न कधी सुटणार, सत्ताधारी आणि प्रशासनाला कधी जाग येणार, की असेच आणखी बळी जाण्याची वाट सत्ताधारी पाहणार असा सवाल इतर वाहनचालक आणि प्रवाशी विचारत आहेत.  

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यूAccidentअपघात