शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

ठाणे स्थानकात जुन्या पुलाच्या दुरुस्तीची रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:43 IST

५० दिवसांपासून काम बंद, प्रवाशांची होतेय गैरसोय

ठाणे : ठाणेरेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-२ आणि १० नंबरला जोडणारा कल्याणकडील जुना पूल दुरुस्तीच्या नावाखाली एकतर २१ दिवस उशिरा बंद केला. मात्र, दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर ५० दिवसांत ठेकेदाराने या पुलाच्या फलाट क्रमांक २ ते ५ चे नादुरुस्त बांधकाम पाडण्याशिवाय कोणतेही काम पूर्ण न करता ते अर्धवट सोडले आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने तो लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे. ठाणे रेल्वे प्रशासनाला हे काम का बंद आहे, याचे स्पष्टीकरण अद्यापही ठेकेदाराकडून मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.ठाणे स्थानकात येजा करण्यासाठी पाच पूल आहेत. यात सीएसएमटी आणि कल्याणच्या दिशेकडे प्रत्येकी एकेक पादचारी पूल आहे. १९७२ साली प्रवाशांसाठी सुरू केलेल्या कल्याणकडील जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम २ फेब्रुवारीपासून दोन टप्प्यांत केले जाणार असल्याने तो तब्बल ६९ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पहिले २० दिवस फलाट क्रमांक- २, ३, ४ तसेच पुढील ४९ दिवस फलाट क्रमांक- ५, ६, ७, ८, ९, १० असे बंद ठेवण्याचे जाहीर केले होते.पुलाच्या दुरुस्तीचे काम २ फेब्रुवारीऐवजी २३ फेब्रुवारीला हाती घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक २, ३, ४, ५ चे काम अर्धवट ठेवून तो बंद ठेवला. ठेकेदाराने पुलाचे नादुरुस्त बांधकाम पाडलेही. परंतु, त्यानंतर पुढील कामाला ग्रहण लागल्याने ते सद्य:स्थितीत बंद ठेवले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या पहिल्या टप्प्याची मुदत संपली आहे. तसेच दुरुस्तीचे काम सुरू होऊन येत्या २३ एप्रिल रोजी दोन महिने होत असताना ते नेमके कधी पूर्ण होईल, असा सवाल आता प्रवासी विचारत आहेत. त्यातून गैरसोय टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी ते मार्गी लावावे, अशी मागणीही होत आहे.तो जिना कशालाबंद ठेवण्यात येणाऱ्या पुलाला अप-डाउन असा सरकता जिना आहे. तसेच हा पूल थेट सॅटीसलाही जोडलेला असल्याने स्थानकातून थेट प्रवाशांना बाहेर जाता येते. त्यातच या पुलावरून चढ आणि उतारासाठी सुरू असलेला सरकता जिना बंद न ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. परंतु, त्याचा काय उपयोग, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे