शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
3
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
4
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
5
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
6
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
8
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
9
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
10
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
11
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
12
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
13
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
14
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
15
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
16
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
17
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
18
Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
19
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
20
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

ओबीसी ,एसटी आणि एसएसी ही वर्गवारी रद्द करुन स्वतंत्र आयोग नेण्यात यावा, गोर अभ्यासक आरजूनिया भुकिया यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 20:31 IST

भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे.

 डोंबिवली - भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे.आॅल इंडिया बंजारा सेवा संघ, भारत यांच्यातर्फे पाचव्या अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनाचे येथील सावित्रीबाई फुले नाटयगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुकिया बोलत होते. या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विचारवेध ,बंजारा गीतमाला, ओबीसी आरक्षण विभाजन महाचर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. गणेश चव्हाण, संमेलन स्वागताध्यक्ष शंकर पवार,विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड, एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू नाईक, नागपूर महाविद्यालयातील प्रिन्सीपल डॉ. गणेश चव्हाण, संतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.भुकिया म्हणाले, बंजारा भाषेला कोणत्याही वर्गवारीत न टाकता त्यासाठी एक स्वतंत्र आयोग नेमला जावा. त्यासाठी भारत सरकाराच्या भाषा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. २०१६ मध्ये नरेंद्र मोदींना भेटून त्यांच्याकडे मसूदा सुपुर्द केला आहे, असे सांगितले.शंकर पवार यांनी सांगितले, बंजारा समाजाचे चांगले साहित्य निर्माण झाले पाहिजे. या समाजात एकी दिसून आली पाहिजे. त्यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संघटनेने एकत्र येऊन काम केले पाहिजे. समाजातील नेतेमंडळीनी पुढाकार घेऊन गरजू मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली पाहिजे.राजू नाईक म्हणाले, बंजारा समाजाचा जागतिक स्तरावर कोणताही धर्म नाही. या समाजाला जागतिक स्तरावर धर्म म्हणून स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. राजकारणात लोकसभेप्रमाणे राज्यसभेत बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. बंजारा समाजाचे साहित्य इंग्रजी भाषेतून निर्माण झाले पाहिजे. व त्याला जागतिक दर्जाचा वाचक निर्माण झाला पाहिजे, असे सांगितले.प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमात गोर बंजारा भाषेचा समावेश असावा - डॉ. गणेश चव्हाणविद्यार्थ्यांना गोर बंजारा भाषेचे ज्ञान असावे त्यासाठी प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमात गोर बंजारा बोलीभाषेचा समावेश असावा. केवळ बोलीभाषेचाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास ही तरूणपिढीला समजला पाहिजे. याकरिता त्यांचा ही समावेश अभ्यासक्रमात केला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या चौथ्या सत्रात ओबीसी आरक्षण विभाजन महाचर्चा यावर बोलताना हरिभाऊ राठोड यांनी बंजारा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करावे असे मत मांडल्यामुळे त्यांना प्रेक्षकांमधून कोणीच बोलू दिले नाही. त्यांना स्वतंत्र स्थान पाहिजे आहे. संमेलनातील महत्वाचे ठराव- गोर बंजारा बोलीभाषेला संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये भाषेला दर्जा मिळण्यात यावा- महापुरूषांच्या विचारधारेचे साहित्य निर्मितीसाठी शासनाने मदत करावी.- समाजामधील वाढती हुंडा पध्दतीसाठी शासनाचे विविध कार्यक्रम व योजना राबविण्यात यावे- गोर बंजारा बोलीभाषेला मौखिक साहित्य निर्माण करणाºया साहित्यीकांना मानधन व प्रवासभत्ता मंजूर करण्यात यावा.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे