शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

निरगुडापाडा - धारखिंडच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर सोडण्याचे जि.प.उपाध्यक्षाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:17 IST

 जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मुरबाड तालुक्यातील १८ गावे व ३८ पाडे या ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे टंचाईच्या गावांमध्येही वाढ

ठळक मुद्देया ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठानिरगूडपाडा, धारखिंड येथील आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर

ठाणे : शहापूर प्रमाणेच मुरबाड तालुक्यात पाणी टंचाई जीव घेणी ठरत आहेत. या टंचाईवर मात करण्यासाठी आचारसंहिता शिथील होताच ठाणेजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आदिवासी, दुर्गम भागातील गावखे्यांचा दौरा सुरू केला. त्यातील निरगुडापाडा व धारखिंड येथील गावाकऱ्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी तत्काळ दोन टँकर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागास जारी करण्यात आले आहे.         जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मुरबाड तालुक्यातील १८ गावे व ३८ पाडे या ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे टंचाईच्या गावांमध्येही वाढ होत आहे. या पाशर््वभूमीवर पवार यांनी दौरा करून ठिकठिकाणची पाणी समस्य जाणून घेतली. या दरम्यान निरगूडपाडा, धारखिंड येथील आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर सुरू करण्याचे आदेश त्यांनी त्वरीत जारी केले आहे. या गावातील ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी मजल दरमजल करून दूरवरून पाणी आणावे लागत होते. या परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करून तातडीची उपाययोजना म्हणून पवार यांनी दोन टँकरव्दारे पाणी पुरवठ्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. या गावकºयांना रस्त्याची देखील समस्या भेडसावत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यावर देखील यावेळी चर्चा होऊन रस्ता दुरूस्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.------------ 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषदWaterपाणी