शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोनाच्या ११७४ रुग्णांची नव्याने वाढ, ४४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 2:01 AM

४४ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार १७४ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९४ हजार २३२ वर गेली असून ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता दोन हजार ५९८ झाली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गुरुवारी कोरोनाचे २५८ रुग्ण नव्याने आढळले. यामुळे शहरात २१ हजार ३४८ बाधित झाले असून १३ जणांच्या मृत्यूने मृतांचा आकडा ६८६ वर पोहोचला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात २०९ रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या २१ हजार ६०७ झाली आहे. तर, मृतांची संख्या ४१२ वर गेली आहे.

नवी मुंबईत ३६१ नवे रुग्ण सापडले असून पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आतापर्यंत बाधितांची संख्या १७ हजार ३१८ तर मृतांची ४४६ वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात गुरुवारी एकाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, २० नवे रुग्ण आढळले. यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या १४७ तर सात हजार ३९ बाधितांची नोंद झाली.भिवंडी महापालिका क्षेत्रात २५ बाधित आढळून आले. तर, तीन मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ७२८ तर मृतांची २१४ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ११ नव्या रुग्णांची भर पडली असून सात जणांच्या मृत्यूने या शहरात आता बाधितांची संख्या नऊ हजार ७५ तर मृतांची २९८ झाली आहे. ग्रामीण भागात ८५ रुग्णांची वाढ झाली, तर सात मृत्यू झाले आहेत.अंबरनाथमध्ये ५० रुग्णच्अंबरनाथमध्ये नव्या ५० रुग्णांची वाढ झाली, तर एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार ७९ तर मृतांची संख्या १६१ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ४७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ९०२ झाली.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या