शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

 जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी; NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांची मागणी 

By कुमार बडदे | Updated: February 16, 2023 19:38 IST

 जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी NCP चे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांनी केली. 

मुंब्रा (ठाणे) : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी औरंगजेब याच्याबाबत केलेल्या विधानमुळे एकीकडे त्यांचे विरोधक त्यांच्या विरोधात उभे ठाकले असतानाच,आता त्यांच्याच पक्षाचे प्रदेश सरचिटणिस सय्यद अली अशरफ यांनी देखील त्यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा मतदारसंघ असलेल्या मुंब्रा येथील नागरिक तसेच पक्षाचे बहुतांशी कार्यकर्ते देखील त्यांच्या विधानावर नाराज झाले असल्याचा दावा अशरफ यांनी गुरुवारी केला.

विरोधक देखील त्यांच्या त्या विधानाचा राजकीय हेतूने लाभ उठवत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विधानाबाबाबत माफी मागून विषय संपुष्टात आणावा असे त्यांना सुचवण्यात आले असून, यावर लवकरच स्पष्टीकरण देण्याचे त्यांनी मान्य केल्याची माहिती अशरफ यांनी लोकमतला दिली.अन्यथा त्यांनी केलेल्या विधानाचे विपरीत परीणाम आगामी महापालिका तसेच विधानसभा निवडणूकीत पडण्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस