शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

मुंबई, ठाण्याला वर्षभर होणार सुरळीत पाणीपुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: October 6, 2023 20:16 IST

अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.

सुरेश लोखंडे, ठाणे: मुंबई, ठाण्याला वर्षेभर होणार सुरळीत पाणीपुरवठा  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे भातसा, बारवी, आंध्रा आदी मोठमोठे धरण प्रकल्प  यंदाही 100 टक्के भरले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाण्याला यंदाही वर्षे भर सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.

सर्वात मोठ्या भातसा धरणात  939.751 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. या धरणात आजपर्यंत पाऊस 2679मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी – 142 मीटर झाली आहे. अप्पर वैतरणात पाणीसाठा- 330.460 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. एकूण पाऊस 3615 मिमी. पडलेला आहे. धरणाची आजची पाणी पातळी - 603.50 मीटर झाली आहे.मध्य वैतरणा पाणीसाठा- 190.40 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. आजपर्यंत 2500 मिमी. पाऊस पडला आहे. धरणाची पाणी पातळी – 284.52, मीटर स्थीर आहे.

जिल्ह्यातील सर्व शहरांना व एम आयडीसीला पाणी पुरवठा करणारे बारवी धरणात 336.450 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. जून पासून पाऊस मि.मि.- 3058 मिमी. पडलेला आहे. त्यामुळे या धरणाची आजची पाणी पातळी - 72.43 मीटर झालेली. या धरणातून काही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

टॅग्स :Waterपाणी