शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

मुंबई, ठाण्याला वर्षभर होणार सुरळीत पाणीपुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: October 6, 2023 20:16 IST

अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.

सुरेश लोखंडे, ठाणे: मुंबई, ठाण्याला वर्षेभर होणार सुरळीत पाणीपुरवठा  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे भातसा, बारवी, आंध्रा आदी मोठमोठे धरण प्रकल्प  यंदाही 100 टक्के भरले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाण्याला यंदाही वर्षे भर सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.

सर्वात मोठ्या भातसा धरणात  939.751 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. या धरणात आजपर्यंत पाऊस 2679मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी – 142 मीटर झाली आहे. अप्पर वैतरणात पाणीसाठा- 330.460 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. एकूण पाऊस 3615 मिमी. पडलेला आहे. धरणाची आजची पाणी पातळी - 603.50 मीटर झाली आहे.मध्य वैतरणा पाणीसाठा- 190.40 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. आजपर्यंत 2500 मिमी. पाऊस पडला आहे. धरणाची पाणी पातळी – 284.52, मीटर स्थीर आहे.

जिल्ह्यातील सर्व शहरांना व एम आयडीसीला पाणी पुरवठा करणारे बारवी धरणात 336.450 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. जून पासून पाऊस मि.मि.- 3058 मिमी. पडलेला आहे. त्यामुळे या धरणाची आजची पाणी पातळी - 72.43 मीटर झालेली. या धरणातून काही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

टॅग्स :Waterपाणी