शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मुंबई, ठाण्याला वर्षभर होणार सुरळीत पाणीपुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: October 6, 2023 20:16 IST

अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.

सुरेश लोखंडे, ठाणे: मुंबई, ठाण्याला वर्षेभर होणार सुरळीत पाणीपुरवठा  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे भातसा, बारवी, आंध्रा आदी मोठमोठे धरण प्रकल्प  यंदाही 100 टक्के भरले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाण्याला यंदाही वर्षे भर सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे.

सर्वात मोठ्या भातसा धरणात  939.751 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. या धरणात आजपर्यंत पाऊस 2679मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी – 142 मीटर झाली आहे. अप्पर वैतरणात पाणीसाठा- 330.460 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. एकूण पाऊस 3615 मिमी. पडलेला आहे. धरणाची आजची पाणी पातळी - 603.50 मीटर झाली आहे.मध्य वैतरणा पाणीसाठा- 190.40 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. आजपर्यंत 2500 मिमी. पाऊस पडला आहे. धरणाची पाणी पातळी – 284.52, मीटर स्थीर आहे.

जिल्ह्यातील सर्व शहरांना व एम आयडीसीला पाणी पुरवठा करणारे बारवी धरणात 336.450 दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. जून पासून पाऊस मि.मि.- 3058 मिमी. पडलेला आहे. त्यामुळे या धरणाची आजची पाणी पातळी - 72.43 मीटर झालेली. या धरणातून काही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

टॅग्स :Waterपाणी