शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मनसेला ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन हवे जोशात; संचारबंदी उठवण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 07:08 IST

अन्यथा रस्त्यावर उतरून जल्लोष

ठाणे : नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात व्हावे आणि तरुणांना याचा आनंद घेता यावा, यासाठी सरकारने लादलेल्या संचारबंदीच्या अटी ३१ डिसेंबरपुरत्या तरी शिथिल कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरून नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करू, असे उघड आव्हान मनसेने सरकारला दिले आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने २१ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. त्यात राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत मनपा क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. परंतु, तिला मनसेने विरोध केला आहे. अनेक तरुण व हौशी लोकांनी मनसेकडे नववर्षासाठी अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे. ती लक्षात घेता तसेच वर्षभर सण-उत्सव हे निर्बंधातच गेल्याने आता ३१ डिसेंबरला एका दिवसापुरते हे निर्बंध उठवावेत, अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. 

रात्रीच फिरल्यावर कोरोना होताे का? 

दिवसा एकत्र फिरल्यावर कोरोना होत नाही आणि रात्रीचा संचार केल्यावरच तो होतो, हा कोणता शोध राज्य सरकारने लावला आहे, असा सवाल जाधव यांनी केला. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचा दावा करून ३१ डिसेंबरला रात्रीची संचारबंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMNSमनसेAvinash Jadhavअविनाश जाधव