शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

मनसेचे उद्या ‘चले जाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 3:35 AM

शिवसेना-भाजपाने केडीएमसीत २२ वर्षे सत्ता उपभोगूनही करदात्या नागरिकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत.

कल्याण : शिवसेना-भाजपाने केडीएमसीत २२ वर्षे सत्ता उपभोगूनही करदात्या नागरिकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. त्यात आता त्यांचे बळीही जाऊ लागले आहेत. अशा निष्क्रिय ठरलेल्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, या मागणीसाठी मनसेतर्फे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीपासून केडीएमसी मुख्यालयावर ‘चले जाव’ मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेला आहे. याप्रकरणी मनसेने सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि महापालिकेला जबाबदार धरले आहे. शिवाजी चौकातील रस्त्यावर दोन बळी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत एमएसआरडीसीचा विभाग येत असताना त्यांना रस्त्यावर उतरून केडीएमसीच्या अधिकाºयांवर आगपाखड करायला लागते, हा प्रकार म्हणजे त्यांचे सत्ताधारी निष्क्रिय ठरल्याचे सिद्ध होते, असा आरोप मनसेने यावेळी केला.नागरिकांच्या हालअपेष्टांची जाणीव नसलेल्या तसेच बेफिकीर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर काडीमात्र अंकुश नसणाºया सत्ताधाºयांविरोधात मंगळवारच्या आंदोलनातून ‘चले जाव’चा नारा आळवला जाणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.>प्रकल्प अर्धवट स्थितीतगोविंदवाडी बायपास, दुर्गाडी पूल, ठाकुर्ली पूल, समांतर रस्ता, माणकोली पूल, मोहने उड्डाणपूल, आधारवाडी-गांधारी काँक्रिटीकरण रस्ता आदी प्रकल्प अर्धवट स्थितीत असल्याने कोंडी, अपघाताचे चित्र कायम आहे, असा आरोपही पदाधिकाºयांनी केला. एकही प्रकल्प मुदतीत पूर्ण झालेला नाही.