शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘मनसे’ने टोलनाक्यांवर लावले ९० सीसीटीव्ही; १२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 07:13 IST

टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टोल दरवाढ रद्द करा किंवा ठाणेकरांना टोलमाफीतून मुक्तता द्या, या मागणीसाठी मनसेने काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे.  परंतु आता यापुढेही जाऊन मनसेने ठाणे आनंदनगर, एलबीएस मार्ग, ऐरोली, वाशी या टोलनाक्यांवर तब्बल ९० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. १८ ऑक्टोबरपासून हे कॅमेरे सुरू होतील. त्यानंतर या ठिकाणी रोज किती वाहने येतात आणि किती जातात, याचा संपूर्ण डेटा ते राज्य सरकारला सादर करणार आहेत.

टोलनाक्यावर आंदोलन केल्यानंतर मनसेने उपोषणाच्या मार्गातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्य सरकारबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत वाहने पाच टक्केच वाढल्याने टोल दरवाढ कमी करता येणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. मात्र, वाहने वाढली असून, टोलदेखील जास्त आकारला जात असल्याचा आरोप मनसेने केला हाेता.

१२ तासांत ५५ हजार वाहने गेल्याची नाेंदआनंद नगर आणि एलबीएस मार्गावरील टोलनाक्यांवरून सोमवारी दिवसभरात ५५ हजार वाहने गेल्याची नाेंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये असलेल्या सॉफ्टवेअर झाली. टाेलनाक्यांवरील सीसीटीव्ही  कॅमेऱ्यांमुळे निश्चितच वाहनांची संख्या वाढली असून याबाबतचे पुरावेच आम्ही राज्य सरकारला सादर करू, अशी माहिती मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेtollplazaटोलनाका