शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

मीरा-भार्इंदरची २० टक्के पाणीकपात रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 1:10 AM

मीराभाईंदर शहरासाठी मंजूर असलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणी योजनेतील ४० दशलक्ष लीटरच पाणी शहराला मिळत असल्याने उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी १० जुलैपासून देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्याची माहिती महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी दिली.

मीरारोड - मीराभाईंदर शहरासाठी मंजूर असलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणी योजनेतील ४० दशलक्ष लीटरच पाणी शहराला मिळत असल्याने उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी १० जुलैपासून देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्याची माहिती महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी दिली. या शिवाय जुलै पासून २० टक्के पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची तीव्र टंचाई असल्याने नवीन नळजोडण्या देणे बंद करण्यात आले होते. काँग्रेस आघाडी शासनात उद्योगमंत्री असताना नारायण राणे यांनी एमआयडीसीच्या कोट्यातून मीरा भार्इंदर करीता ७५ दशलक्ष लीटर पाणी राखीव ठेवले होते. भाजप-सेना युती शासन काळात योजना पूर्ण होऊन २०१७ पासून एमआयडीसीचे ७५ पैकी ४० दशलक्ष लीटर पाणी मिळू लागले. त्यामुळे नळजोडण्या देण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली.परंतु उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर पुनर्वसन आदी मुद्द्यांमुळे मिळत नव्हते. पुनर्वसनाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आ. मेहतांनी उद्योगमंत्री व जलसंपदामंत्री यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली होती. मंगळवारी देसाई व महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आ. मेहतांसह महापौर डिंपल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे आदी उपस्थित होते. महापौर व आमदार यांनी देसाई व महाजन यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर