शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मंत्री अधिकाऱ्यांच्या घरी जातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 00:31 IST

जितेंद्र आव्हाड : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना लगावला टोला

कल्याण : आघाडी सरकारच्या काळात एखादे काम असल्यास आमचे मंत्री अधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून घेत होते. विद्यमान सरकारमधील मंत्री मात्र स्वत:च अधिकाऱ्यांच्या घरी जातात. हा चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणारे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि घटक पक्षांचा मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित केला होता. या मेळाव्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह आमदार जगन्नाथ शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते. केवळ आघाडी सरकारने केलेल्या विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.

महायुतीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा रेल्वेस्थानकाचा विकास केल्याचा उल्लेख आहे. वास्तविक, हा विकास कोणी केला, हे सगळ्यांना माहीत आहे. नशीब, त्यांनी कळवा रेल्वेस्थानकाचाही विकास केल्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला नाही, असेही ते म्हणाले.आव्हाड यांच्या भाषणाचा धागा पकडून माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी माझ्या कारकिर्दीत अधिकारीवर्गाला धाक होता. माझा दरारा होता. यांचा दरारा कुठे गेला, असा सवाल पालकमंत्री शिंदे यांचे नाव न घेता केला.

टॅग्स :thane-pcठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड