शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

मंत्री अधिकाऱ्यांच्या घरी जातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 00:31 IST

जितेंद्र आव्हाड : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना लगावला टोला

कल्याण : आघाडी सरकारच्या काळात एखादे काम असल्यास आमचे मंत्री अधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून घेत होते. विद्यमान सरकारमधील मंत्री मात्र स्वत:च अधिकाऱ्यांच्या घरी जातात. हा चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणारे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि घटक पक्षांचा मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित केला होता. या मेळाव्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह आमदार जगन्नाथ शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते. केवळ आघाडी सरकारने केलेल्या विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.

महायुतीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा रेल्वेस्थानकाचा विकास केल्याचा उल्लेख आहे. वास्तविक, हा विकास कोणी केला, हे सगळ्यांना माहीत आहे. नशीब, त्यांनी कळवा रेल्वेस्थानकाचाही विकास केल्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला नाही, असेही ते म्हणाले.आव्हाड यांच्या भाषणाचा धागा पकडून माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी माझ्या कारकिर्दीत अधिकारीवर्गाला धाक होता. माझा दरारा होता. यांचा दरारा कुठे गेला, असा सवाल पालकमंत्री शिंदे यांचे नाव न घेता केला.

टॅग्स :thane-pcठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड