शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा

By धीरज परब | Updated: May 30, 2024 20:59 IST

सलग दोन शटडाऊन मुळे पाणी टंचाईने धास्तावलेल्या मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळाला आहे.

मीरारोड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत उद्या शुक्रवार ३१ मे रोजी घेण्यात येणारा २४ तासांचा  शटडाऊन स्थगित करून तो ५ जून घेण्यात येणार आहे . त्यामुळे सलग दोन शटडाऊन मुळे पाणी टंचाईने धास्तावलेल्या मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळाला आहे. 

मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु आधीच अपुरे पाणी त्यात मीरा भाईंदर हे पाणी पुरवठा धरण पासून शेवटच्या टोकाला असल्याने नागरिकांना नेहमीच पाणी टंचाई सोसावी लागते.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच शटडाऊन जाहीर करण्यात आला होता . परंतु नंतर तो पुढे ढकलण्यात आला .  पावसाळ्यापुर्वी दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेणेकरीता  स्टेम प्राधिकरणा मार्फत होणारा पाणी पुरवठा  बुधवार २९ मे रोजी सकाळी  ९ ते गुरुवार ३० मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासां करीता बंद करण्यात आला . 

त्या पाठोपाठ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  बारवी येथे मान्सुन पुर्व देखभाल दुरुस्तीची कामे करणेकरीता गुरुवार ३० मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी ३१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यत एकूण २४ तासांकरीता पाणी पुरवठा बंद राहणार होता . सलग दोन शटडाऊन मुळे शहरात पाणी टंचाई बिकट झाली असती.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरwater shortageपाणीकपातmira roadमीरा रोड