शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शेतकरी संपामुळे कृषी उत्त्पन्न बाजार समितीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 5:18 PM

60 हजार रुपयांचे नुकसान

डोंबिवली- शेतकरी संपावर गेल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज केवळ 98 ट्रकच मालाची आवक झाली आहे. बाजार समिताला शेतकरी संपामुळे 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. मुंबई, नवी मुंबई बाजार समितीपाठोपाठ कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठी बाजार समिती गणली जाते. या बाजार समितीत दिवसाला 15 पेक्षा जास्त ट्रक माल येतो. हे ट्रक महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरुन येतात. कालपासून शेतकरी संप सुरु झाला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी बाजार समितीला फारसा  फटका बसला नाही. मात्र, आज संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार समितीत येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून 78 ट्रक माल आला आहे. राज्याबाहेरील 22 ट्रक मालाचे आले आहेत. भाजीपाल्याचे 18 ट्रक व 30 टेम्पो माल आला. पालेभाज्यांचे पाच टेम्पो माल आला. अन्नधान्याचे 12 ट्रक, फुलांचे 9 टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला. एकूण 4 हजार 630 क्विंटल मालाची आवक झाली. निम्याहून कमी आवक झाली आहे. आज केवळ नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा याच भागातून शेतमाल बाजारात दाखल झाला. मालाची आवक कमी झाल्याने बाजार समितीला किमान 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपagricultureशेती