शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Coronavirus: कोरोनाबाबत सतर्कता; अनेक गावांत नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने नोएंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 23:33 IST

गावांच्या वेशीवर नोएंट्रीचे बोर्ड

नितिन पंडित

भिवंडी: कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून संचार बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 14 नागरिक परदेशातून परत आल्यानंतर या नागरिकांना होम कॉरंटाईन केल्याने ग्रामीण भागात देखील कोरोनाबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपल्या गावातील मुख्य रस्त्यांवर प्रवेश बंदी केली आहे. सतर्कता म्हणून गावांच्या सुरूवातीला नोएंट्रीचे बोर्ड लावून गावचे मुख्य रस्ते स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत. 

सर्वत्र कोरोना व्हायरसचा धोका वाढत असताना भिवंडी तालुक्यात मलेशिया, दुबई, युएई, सिंगापूर, माॅरेशिएस इत्यादी देशातून परत आलेले 14 नागरिक होम कोरंटाइनखाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता जरूर घ्यावी परंतू घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भिवंडी तालुका आरोग्य विभागाकडून वारंवार केले जात आहे. दरम्यान भिवंडी तालुक्यातील वडघर , डुंगे ,कारीवली , खारबाव , जुनांदूरखी, चाणे , वावली, मानिवली, पारिवली , कोलीवली, कुरंद , घोटगांव, पहारे बापगांव , देवरूंग , इत्यादी गावांसह अनेक गावांमध्ये तेथील नागरिकांनी कोरोनाबाबत सतर्कता म्हणून गावांच्या सुरुवातीला नोएंट्रीचे बोर्ड लावून गावचे मुख्य रस्त्यावर वृक्षांच्या तोडलेल्या फांद्या व बांबू टाकून स्वयंस्फूर्तीने बंद केले असून बाहेरील लोकांना गावांत प्रवेश बंद केला आहे. 

दरम्यान एका गावातील 74 नागरिक 8 मार्च रोजी वाराणसी, आयोध्या, शिर्डी इ. ठिकाणी गेले होते व ते 10 दिवसांचा प्रवास करून 18 मार्च रोजी परतले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या 74 जणांना देखील होम कोरंटाइनखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या