शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Maharashtra Election 2019 : ठाणे जिल्ह्यात २१३ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 02:28 IST

अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते.

ठाणे : जिल्ह्यातील १८ मतदारसंघांच्या निवडणूक रिंगणात २१३ उमेदवार निश्चित झाले आहेत. ३८ जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मीरा- भार्इंदर अशा प्रमुख लढतींमधील बंडोबांना थंड करण्यात दिग्गज नेत्यांनाही अपयश आले आहे.अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते. यातील ३८ जणांनी सोमवारी उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता १८ मतदारसंघांमध्ये २१३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि भिवंडी पश्चिममध्ये प्रत्येकी सात उमेदवार आहेत. भिवंडी पूर्वला १४, कल्याण पश्चिमला १७, मुरबाडला सात, अंबरनाथला १७, उल्हासनगरला १८, डोंबिवलीत सहा, तर कल्याण ग्रामीण, मीरा-भार्इंदर या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी १२ उमेदवार आहेत. ओवळा-माजिवडा येथे १४ तर, ठाणे शहर विधानसभेमध्ये पाच उमेदवार आहेत. कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा आणि ऐरोली मतदारसंघात प्रत्येकी ११ उमेदवार आहेत. बेलापूर मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.सर्वात कमी/जास्त उमेदवारठाणे जिल्ह्यात सर्वात कमी ५ उमेदवार ठाणे शहर मतदारसंघात आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात सर्वाधिक २० उमेदवार आहेत.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019