शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

Maharashtra Election 2019 : ठाणे जिल्ह्यात २१३ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 02:28 IST

अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते.

ठाणे : जिल्ह्यातील १८ मतदारसंघांच्या निवडणूक रिंगणात २१३ उमेदवार निश्चित झाले आहेत. ३८ जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मीरा- भार्इंदर अशा प्रमुख लढतींमधील बंडोबांना थंड करण्यात दिग्गज नेत्यांनाही अपयश आले आहे.अर्ज छाननीअंती जिल्ह्यात २५१ उमेदवार होते. यातील ३८ जणांनी सोमवारी उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता १८ मतदारसंघांमध्ये २१३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि भिवंडी पश्चिममध्ये प्रत्येकी सात उमेदवार आहेत. भिवंडी पूर्वला १४, कल्याण पश्चिमला १७, मुरबाडला सात, अंबरनाथला १७, उल्हासनगरला १८, डोंबिवलीत सहा, तर कल्याण ग्रामीण, मीरा-भार्इंदर या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी १२ उमेदवार आहेत. ओवळा-माजिवडा येथे १४ तर, ठाणे शहर विधानसभेमध्ये पाच उमेदवार आहेत. कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा आणि ऐरोली मतदारसंघात प्रत्येकी ११ उमेदवार आहेत. बेलापूर मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.सर्वात कमी/जास्त उमेदवारठाणे जिल्ह्यात सर्वात कमी ५ उमेदवार ठाणे शहर मतदारसंघात आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात सर्वाधिक २० उमेदवार आहेत.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019