शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

लॉटरी लागली, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:04 AM

टेम्पो चालवूनही कुटुंबाचा घर खर्च भागत नसल्याने लॉटरीचे तिकीट खरेदी करून नशीब अजमावून पाहू, या इराद्याने त्यांनी तिकीट खरेदी केले.

कल्याण  - टेम्पो चालवूनही कुटुंबाचा घर खर्च भागत नसल्याने लॉटरीचे तिकीट खरेदी करून नशीब अजमावून पाहू, या इराद्याने त्यांनी तिकीट खरेदी केले. एक कोटी ११ लाखा रुपयांची लॉटरी लागल्याने त्यांना सुखद धक्काही बसला, पण तीन महिने झाले तरी त्यांना पैसे न मिळाल्याने त्यांनी अखेर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सुहास कदम (रा. नालासोपारा) हे टेम्पोने भाजी घेऊन कल्याण येथील बाजारात येतात. १६ मार्चला नशीब आजमावण्यासाठी त्यांनी कल्याणच्या एका लॉटरी सेंटरमधून महाराष्ट्र राज्य लॉटरीचे शंभर रुपये किमतीचे गुढीपाडवा सोडतीचे एक तिकीट खरेदी केले. २० मार्चच्या सोडतीत ते विजेते ठरले. त्यामुळे त्यांनी नवी मुंबई येथील लॉटरी विभागाचे कार्यालय गाठले. मात्र, तुमचे तिकीट लागलेले नाही. अन्य दोन जणही तिकिटाची रक्कम घेण्यासाठी येऊन गेले असल्याचे उत्तर त्यांना तेथे मिळाले. तसेच, त्यांना कल्याण येथील लॉटरी सेंटरवर जाण्यास सांगितले. मात्र, तेथेही त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यामुळे चक्रावून गेलेल्या कदम यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी लॉटरीविक्रेता आणि अन्य विजेत्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली. 

टॅग्स :newsबातम्याkalyanकल्याण