शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Lockdown News: गावी असलेल्या आप्तस्वकीयांकडून पैसे मागवून सुरू आहे उदरनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 01:49 IST

लॉकडाउनचा परिणाम : कधी काळी त्यांनाच करायचे मदत

कुमार बडदे 

मुंब्रा : अन्नासाठी सुरु असलेल्या संघर्षामुळे कुटुंबीयांचे होत असलेले केविलवाणे चेहरे बघून कासावीस झालेल्या अनेक कुटुंबप्रमुखांनी मूळगावी असलेल्या त्यांच्या वृद्ध पालकांकडून तसेच आप्तस्वकीयांकडून पैसे मागवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आहे. आधी हिच मंडळी त्यांना नियमित पैसे पाठवयाची.

लॉकडाऊनच्या सुरुवातीला काही सामाजिक संस्थांनी तांदूळ, दाळ, तेल, मीठ अशा काही जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. परंतु जसजसा लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला, तसतसा मदतीचा ओघही आटत गेला. एप्रिल महिन्यामध्ये पंधरा दिवस बहुतांश कुटुंबांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड स्वत:च क्वारंटाईन झाल्यानंतर काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी तीही मदत संपुष्टात आली. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात वाहतूक सेवा ठप्प होती. त्यामुळे मूळगावी जाणेही शक्य नव्हते. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खिशात पैसे नाही, सामाजिक संघटनांकडून मिळणारी मदतही बंद झाली, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची उपासमार बघून अनेकांनी मूळगावी असलेल्या आप्तस्वकीयांकडून बँकिंग सेवेच्या माध्यमातून पैसे मागवून उदरनिर्वाह सुरु केल्याची माहिती मूळगावी असलेल्या नातेवाईकांकडून आठ हजार रुपये मागवलेल्या लालबाबू कुमार गुप्ता या नाका कामगाराने ‘लोकमत’ला दिली.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ४५ दिवसांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील कामकाज ठप्प झाले आहे. काही कामगारांनी जी काही तुटपुंजी रक्कम पदरमोड करुन जमा केली होती, ती लॉकडाउनच्या पहिल्या सत्रातच संपली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस