शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्यानं वाहतुकीची कोंडी, प्रवासी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 11:58 IST

मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुंबई, दि. 9 -  मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी (9 सप्टेंबर) सकाळीच दरड कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.  ठाणे महानगरपालिकेनं दरड हटवण्याचे काम हाती घेतले आहे. ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची टीम तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाली आहे. सकाळी दरड कोसळल्याने कामवर निघालेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूटदुसरीकडे, खारेगाव टोल नाक्याजवळील ठाणे-नाशिक रोड वर टँकर उलटल्याने  नाशिक रोडवर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसत आहे. नाशिक, कल्याण व मुंबईच्या दिशेनं येणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. या खोळंब्याचा गैरफायदा घेत भिवंडीतील रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे. कल्याणला जाण्यासाठी 40 तर ठाण्यात पोहोचण्यासाठी 50 रूपये भाडे आकारले जात आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी या मार्गावरुन वाहनांना जाण्यास मनाई केली असून पर्यायी रस्त्यांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Accidentअपघात