शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

लालपरी अडकली वाहतूक कोंडीत; तिसऱ्या दिवशीही नोकरदारांचे हाल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 09:44 IST

12 बस पैकी तीन पोहोचल्या

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याण शीळ महामार्गावरील रस्ता रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने तेथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. ती कोंडी काही केल्या कमी होत नसल्याने राज्य परिवहन मंडळाचा मनस्ताप वाढला असून त्या कोंडीत लालपरी अडकल्याने डोंबिवलीकर चाकरमान्यांचे  सलग तिसऱ्या दिवशी हाल सुरूच होते. इंदिरा गांधी चौकात बस वेळेवर न आल्याने पहाटे 5.30 पासून रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांनी राज्य शासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. तीन दिवस झाले तरीही नियोजन करता येत नसल्याने कामावर जायचे तरी कसे, असा सवाल चाकरमान्यांनी विचारला. 

डोंबिवलीकरांना नेण्यासाठी राज्य परिवहनच्या सकाळच्या पहिल्या सत्रातील 7 वाजेपर्यँतच्या 12 पैकी 9 बस शीळफाटा येथे वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे त्या सकाळी 8 वाजे पर्यत येऊ न शकल्याने कर्मचारी तातकळले होते. रांगेत तरी किती वेळ उभे राहायचे अस सवाल करत महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बस कोंडीत असलंडकल्या त्याला आम्ही काय करणार असे उत्तर राज्य परिवहनच्या नियंत्रक अधकार्यांनी दिले. त्यानुसार नागरिकांनीही बस रात्री आल्यावर इथेच का थांबवून ठेवत नाही असा सवाल करत त्याचे नियोजन करावे अशी सूचना केली. त्यावर मात्र अधिकारी निरुत्तर झाले होते.

रेल्वे सुविधा सुरू कराअत्यवशयक सेवा देण्यासाठी रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, रेल्वे मन करिता लोकल सुरू आहे तर आमच्यासाठी का नाही? राज्य शासन कुठे तरी कमी पडत असून सकाळच्या 6 ते 9.30 वाजेपर्यंत कल्याण, बदलापूर व डोंबिवलीमधून विशेष लोकल सोडल्या तर रस्त्यावरची गर्दी नियंत्रणात येईल, वाहतूक कोंडीत अडकावे लागणार नाही, पण यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्रस्त महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक