शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धान्य वाटपातील काळाबाजार व कम्यूनिटी किचन घोटाळ्य़ाची चौकशी करा; मनसे आमदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 17:03 IST

मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

कल्याण-लोकप्रतिनिधींनी सरकारी धान्य वाटपात काळाबाजार करुन हे धान्य कम्यूनिटी किचनच्या नावाखाली उचलले. निकृष्ट जेवणाचा पुरवठा केला. स्वत:च्या मार्केटींगसाठी राजकीय मंडळींनी हा प्रकार केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गोरगरीबांना लॉकडाऊनच्या काळात वाटप करण्यासाठी आलेले सरकार धान्य कम्यूनिटी किचनच्या नावाखाली राजकीय मंडळीनी उचलले. स्वत:च्या मार्केटींगसाठी त्यावर स्टीकर लावले. काही ठिकाणी निकृष्ट दजाचे अन्न वाटप केले. जी खिचडी वाटली जात आहे. ती निकृष्ट दर्जाची आहे. जनावरेसुद्ध ही खिचडी खाणर नाही अशी खिचडी दिली जात आहे. गरीबांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. गरीबांचे अन्नधान्य लुबाडणारे राजकीय मंडळीने स्वत:च्या आर्थिक फायदा या कोरोनाच्या काळात साधला आहे. हा घोटाळा दै . लोकमतने उघडकीस आणला आहे. सरकारी धान्य वाटपात काळा बाजार होणार. तो रोखण्यात यावा यासाठी 30 मार्च रोजी एका पत्रद्वारे सरकारी यंत्रणोचे लक्ष आमदार पाटील यांनी वेधले होते. त्याकडे सरकारी यंत्रणोकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने आज हा प्रकार उघड झाला आहे.

ठाणे, कल्याण डोंबिवली महापलिका व ठाणे जिल्हा परिषद कम्यूनिटी किचनच्या नावाखाली पुरवत असलेली जेवणाची पॅकेट ही निकृष्ट दर्जाची आहेत. नागरीकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. कम्युनिटी किचन चांगली संकल्पना होती. प्रशासनातील अधिकारी व राजकीय मंडळींनी स्वार्थ साधल्याने या संकल्पनेला हरताळ फासला गेला आहे. धान्य वितरण व कम्युनिटी किचनमध्ये झालेल्या घोटाळ्य़ाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील