शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अंबरनाथ तालुक्यासाठी बदलापुरात स्वतंत्र कोरोना टेस्टिंग लॅब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 17:23 IST

बदलापूर पालिका, अंबरनाथ पालिका यांच्यासह ग्रामीण भागातील रुग्णांची चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र चाचणी याची मागणी केली होती.

बदलापूर - अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर पालिका अंबरनाथ पालिका आणि ग्रामीण भागातील कोरोना ग्रस्तांची चाचणी केल्यानंतर त्या चाचणीचा अहवाल येण्यासाठी तीन दिवस लागत असल्याने रुग्णांच्या चिंतेत वाढ होत होती. त्यामुळे अंबरनाथ तालुक्यासाठी स्वतंत्र कोरोना चाचणी कक्ष सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार बदलापूरतील पालिकेच्या विरंगुळा केंद्रात कोरोनाची चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

बदलापूर पालिका, अंबरनाथ पालिका यांच्यासह ग्रामीण भागातील रुग्णांची चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र चाचणी याची मागणी केली होती. त्यानुसार तालुक्याच्या ठिकाणी प्रशस्त जागेत ही लॅब सुरू करण्यात येणार होती. सुरुवातीला ही लॅब तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्याचा विचार होता. मात्र बदलापूर पालिकेने मांजर्ली परिसरातील एका विरंगुळा केंद्रात या लॅबसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी शासनाने नेमलेल्या संस्थेमार्फत कोरोना चाचणी लॅब सुरू करण्यात येत आहे. या लॅबचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच त्या ठिकाणी सेवा देखील सुरू होणार असल्याचे प्रशासकीय अधिकारी जगतसिंग केल्याचे यांनी स्पष्ट केले आहे. ''या लॅबचा फायदा अंबरनाथ, बदलापूर आणि तालुक्यातील ग्रामीण भागाला होणार आहे. तसेच याला मधील अहवाल देखील 24 तासाच्या आत मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईbadlapurबदलापूर