शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

ठाणे जिल्ह्यात ९८४ कोरोना रुग्णांची वाढ; मंगळवारी ३१ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 04:40 IST

जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ९८४ रुग्ण मंगळवारी नव्याने सापडले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख आठ हजार ५३२ रुग्णसंख्या झाली आहे. मंगळवारी ३१ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.यात ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १४४ नवे रुग्ण सापडले असून शहरातील बाधितांची संख्या २३ हजार ६३२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली क्षेत्रात २०० रुग्ण नव्याने आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. आतानवी मुंबईला ३३३ रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्ण दगावले आहेत. उल्हासनगरला २४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. भिवंडी मनपा क्षेत्रात नऊ रुग्ण सापडले असून दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. अंबरनाथला १८ रुग्ण नव्याने आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ५६ रुग्ण वाढले. त्यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ५४० झाले आहेत.>वसई-विरारमध्ये आठ कोरोना रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात मंगळवारी दिवसभरात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर १५० नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २८० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी महापालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ८७९ वर पोहोचली आहे.त्यामुळे पालिका हद्दीतील एकूण मृतांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे.रायगडमध्ये ३५९ नव्या रु ग्णांची नोंदरायगड जिल्ह्यात मंगळवार १८ आॅगस्ट रोजी ३५९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ३१ हजार २६९ पोहोचली आहे. त्यापैकी १७ हजार ९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस