शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे जिल्ह्यात ९८४ कोरोना रुग्णांची वाढ; मंगळवारी ३१ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 04:40 IST

जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ९८४ रुग्ण मंगळवारी नव्याने सापडले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख आठ हजार ५३२ रुग्णसंख्या झाली आहे. मंगळवारी ३१ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.यात ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १४४ नवे रुग्ण सापडले असून शहरातील बाधितांची संख्या २३ हजार ६३२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली क्षेत्रात २०० रुग्ण नव्याने आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. आतानवी मुंबईला ३३३ रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्ण दगावले आहेत. उल्हासनगरला २४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. भिवंडी मनपा क्षेत्रात नऊ रुग्ण सापडले असून दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. अंबरनाथला १८ रुग्ण नव्याने आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ५६ रुग्ण वाढले. त्यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ५४० झाले आहेत.>वसई-विरारमध्ये आठ कोरोना रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात मंगळवारी दिवसभरात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर १५० नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २८० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी महापालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ८७९ वर पोहोचली आहे.त्यामुळे पालिका हद्दीतील एकूण मृतांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे.रायगडमध्ये ३५९ नव्या रु ग्णांची नोंदरायगड जिल्ह्यात मंगळवार १८ आॅगस्ट रोजी ३५९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ३१ हजार २६९ पोहोचली आहे. त्यापैकी १७ हजार ९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस