शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ९८४ कोरोना रुग्णांची वाढ; मंगळवारी ३१ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 04:40 IST

जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ९८४ रुग्ण मंगळवारी नव्याने सापडले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख आठ हजार ५३२ रुग्णसंख्या झाली आहे. मंगळवारी ३१ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.यात ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १४४ नवे रुग्ण सापडले असून शहरातील बाधितांची संख्या २३ हजार ६३२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली क्षेत्रात २०० रुग्ण नव्याने आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. आतानवी मुंबईला ३३३ रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्ण दगावले आहेत. उल्हासनगरला २४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. भिवंडी मनपा क्षेत्रात नऊ रुग्ण सापडले असून दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. अंबरनाथला १८ रुग्ण नव्याने आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ५६ रुग्ण वाढले. त्यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ५४० झाले आहेत.>वसई-विरारमध्ये आठ कोरोना रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात मंगळवारी दिवसभरात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर १५० नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २८० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी महापालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ८७९ वर पोहोचली आहे.त्यामुळे पालिका हद्दीतील एकूण मृतांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे.रायगडमध्ये ३५९ नव्या रु ग्णांची नोंदरायगड जिल्ह्यात मंगळवार १८ आॅगस्ट रोजी ३५९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ३१ हजार २६९ पोहोचली आहे. त्यापैकी १७ हजार ९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस