शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

ठाणे जिल्ह्यात ९८४ कोरोना रुग्णांची वाढ; मंगळवारी ३१ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 04:40 IST

जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ९८४ रुग्ण मंगळवारी नव्याने सापडले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यात आता एक लाख आठ हजार ५३२ रुग्णसंख्या झाली आहे. मंगळवारी ३१ जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार १०७ मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली.यात ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात १४४ नवे रुग्ण सापडले असून शहरातील बाधितांची संख्या २३ हजार ६३२ झाली आहे. कल्याण - डोंबिवली क्षेत्रात २०० रुग्ण नव्याने आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. आतानवी मुंबईला ३३३ रुग्णांची नोंद झाली असून चार रुग्ण दगावले आहेत. उल्हासनगरला २४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. भिवंडी मनपा क्षेत्रात नऊ रुग्ण सापडले असून दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. अंबरनाथला १८ रुग्ण नव्याने आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये ५६ रुग्ण वाढले. त्यामुळे बाधित रुग्ण तीन हजार ५४० झाले आहेत.>वसई-विरारमध्ये आठ कोरोना रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात मंगळवारी दिवसभरात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर १५० नवे रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी २८० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी महापालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ८७९ वर पोहोचली आहे.त्यामुळे पालिका हद्दीतील एकूण मृतांची संख्या ३१३ वर पोहोचली आहे.रायगडमध्ये ३५९ नव्या रु ग्णांची नोंदरायगड जिल्ह्यात मंगळवार १८ आॅगस्ट रोजी ३५९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या ३१ हजार २६९ पोहोचली आहे. त्यापैकी १७ हजार ९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस