शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

ठाणे जिल्ह्यात भाजप नव्हे, शिवसेना हाच माेठा भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:08 IST

ठाणे, कल्याण सोडणार नसल्याची पदाधिकाऱ्यांची भूमिका

ठाणे :   काही दिवसांपासून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना, आता शिवसेनेने ठाणे आणि कल्याण हे शिवसेनेचेच बालेकिल्ले असल्याचे भाजपला बजावले आहे.  कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही मतदारसंघ आम्ही सोडणार नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. ठाण्यासह मीरा-भाईंदर किंवा कल्याण, अंबरनाथ या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. जिल्ह्यात शिवसेना हाच मोठा भाऊ असल्याचा दावा शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला.ठाण्यासह कल्याण काबीज करण्यासाठी काही महिन्यांपासून भाजपकडून रणनीती आखली जात आहे. ठाण्यात तर अनेक नावे भाजपचे संभाव्य उमेदवार पुढे आले. कल्याणमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह इतर नेत्यांनी वरचेवर हजेरी लावली होती. त्यामुळे भाजप हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेणार, अशी चर्चा होती. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वारंवार ठिणगी पडल्याचेही दिसले. भाजपकडून दावा सुरू असताना, शिवसेनेने ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केले .

कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मतदानावर परिणाम    लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडला, तर त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बसू शकतो, अशी शंका शिवसेनेला आहे, तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो, त्यांची नाराजी तशीच राहिली, तर मतदानावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

    लोकसभा झाल्यावर विधानसभा आणि पुढे महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. त्यामुळेच ठाणे आणि कल्याण सोडणे कठीण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण