शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

ठाणे जिल्ह्यात भाजप नव्हे, शिवसेना हाच माेठा भाऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:08 IST

ठाणे, कल्याण सोडणार नसल्याची पदाधिकाऱ्यांची भूमिका

ठाणे :   काही दिवसांपासून ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला असताना, आता शिवसेनेने ठाणे आणि कल्याण हे शिवसेनेचेच बालेकिल्ले असल्याचे भाजपला बजावले आहे.  कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही मतदारसंघ आम्ही सोडणार नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. ठाण्यासह मीरा-भाईंदर किंवा कल्याण, अंबरनाथ या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे. जिल्ह्यात शिवसेना हाच मोठा भाऊ असल्याचा दावा शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला.ठाण्यासह कल्याण काबीज करण्यासाठी काही महिन्यांपासून भाजपकडून रणनीती आखली जात आहे. ठाण्यात तर अनेक नावे भाजपचे संभाव्य उमेदवार पुढे आले. कल्याणमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह इतर नेत्यांनी वरचेवर हजेरी लावली होती. त्यामुळे भाजप हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेणार, अशी चर्चा होती. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वारंवार ठिणगी पडल्याचेही दिसले. भाजपकडून दावा सुरू असताना, शिवसेनेने ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केले .

कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मतदानावर परिणाम    लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडला, तर त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बसू शकतो, अशी शंका शिवसेनेला आहे, तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकतो, त्यांची नाराजी तशीच राहिली, तर मतदानावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

    लोकसभा झाल्यावर विधानसभा आणि पुढे महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. त्यामुळेच ठाणे आणि कल्याण सोडणे कठीण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण