शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

रविवारी ५ वी, ६ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ठाणे जिल्ह्यातील ४१ हजार परीक्षार्थी!

By सुरेश लोखंडे | Published: February 17, 2024 5:16 PM

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५ वी व ८ वीचे तब्बल ४० हजार ८८० परीक्षार्थी असून त्यांच्यासाठी २१८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले.

सुरेश लोखंडे, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीपरीक्षा १८ फेब्रुवारी राेजी ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे. त्यासाठी ५ वी व ८ वीचे तब्बल ४० हजार ८८० परीक्षार्थी असून त्यांच्यासाठी २१८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले, असे ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी लाेकमतला सांगितले.

या परीक्षा सर्व केंद्रांवर सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र प्रमुख, निरीक्षक, पर्यवेक्षेक आदींना खास येथील एन केटी सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. तर आज तालुका पातळीवरील मनुष्यबळाची बैठक घेऊन परीक्षा केंद्रांवरील साेयी सुविधांची खात्री करण्यासाठी ठिकठिकाणी पथक तैनात केले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेच्या ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १२३ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये तबबल २४ हजार ५०० विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर ८ वीच्या परीक्षेला जिल्ह्याभरात १६ हजार ५८१ परीक्षार्थी आहेत. त्यांची आसन व्यवस्था ९५ परीक्षा केंद्रांवर निश्चित करण्या आलेली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान काेणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर चाेख पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

टॅग्स :thaneठाणेScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा