शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

महासभेच्या मान्यतेशिवाय निविदा कशी काढली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:06 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत १०३ कोटी ८२ लाख रुपये खर्चाची विकासकामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत १०३ कोटी ८२ लाख रुपये खर्चाची विकासकामे एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जाणार आहेत. एमएमआरडीएने त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. मात्र, महापालिका महासभेच्या मान्यतेशिवाय ही निविदा कशी काढली, असा प्रश्न शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केला आहे. महासभेच्या मान्यतेशिवाय काढलेल्या निविदेप्रकरणी एमएमआरडीएविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.एमएमआरडीएने या विकासकामांसाठी जमीन संपादित करूनही कामे यापूर्वी कोणत्याही योजनेतून केलेली नाही, असा दाखला देणे. काम सुरू करण्यासाठी कामाचे प्राकलन तयार करणे, कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया करणे, त्यासाठी तांत्रिक मान्यता घेणे तसेच ही कामे सुरू होऊन ती पूर्ण होण्यास विलंब झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या वाढीव खर्चाची जबाबदारी महापालिकेने स्वीकारणे, असे पत्र महापालिकेस एमएमआरडीएने पाठवले आहे.शिवसेना नगरसेवक शेट्टी म्हणाले, महापालिकेचे निर्णय महासभेत घेतले जातात. त्याचा ठराव घेतला जातो. त्यानंतर, सर्व सदस्यांच्या मान्यतेपश्चात त्याला मंजुरी दिली जाते. एमएमआरडीएने काम करताना निविदा काढताना महासभेची मंजुरी घेतलेली नाही. त्यामुळे ही निविदा प्रक्रियाच अवैध आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी. ही कामे करण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. रस्त्याखालच्या जल, मल आदी सेवावाहिन्या स्थलांतरित केल्याशिवाय ही कामे करता येणार नाहीत. एमएमआरडीए ही कामे करणार असल्याने महापालिकेच्या अभियंत्यास काही कामच उरणार नाही. सुवर्णजयंती नगरोत्थान आणि अमृत योजनेंतर्गत केली जाणारी कामे एमएमआरडीए करत आहे.‘हे काम पालिकेकडे द्या’दोन वर्षांपूर्वीच महापालिकेतील २७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, दोन वर्षांपासून ही योजना निविदेच्या गटांगळ्या खात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही योजना राबवणार आहे.त्याला केंद्र व राज्य सरकारचा निधी आहे, हे काम महापालिकेकडे द्यावे. विविध योजनांची कामे महापालिका स्तरावर दिल्यास समन्वयाचा अभाव राहणार नाही, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका