शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

रेल्वे झोपडपट्टी बाधितांच्या पुनर्वसनासाठी गृहनिर्माण तयार - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:03 IST

Jitendra Awhad : एसआरएच्या माध्यमातून विकास करू शकतो, रेल्वे आणि गृहनिर्माण एकत्र आलो तर त्यादृष्टीकोणातून येथील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

ठाणे - राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना निवेदनही दिले. या निवेदनाद्वारे रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडीधारकांवर कोणत्याही स्वरुपात अन्याय होणार नाही, त्यादृष्टीने विचार करण्याची मागणीही त्यांनी केली.

सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयातच असे आहे की, राज्य शासनाची पुनर्वसनाची योजना असेल तर ती योजना स्वीकृत करुन त्याची अंमलबजावणी करा, त्यानुसार मी गृहनिर्माणमंत्री असल्याने त्यानुसार एसआरएच्या माध्यमातून विकास करू शकतो, रेल्वे आणि गृहनिर्माण एकत्र आलो तर त्यादृष्टीकोणातून येथील लाखो रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. एकूणच येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी गृहनिर्माण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडrailwayरेल्वे