शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

संजीव जयस्वाल यांनी केला घाबरवण्याचा प्रयत्न, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 08:41 IST

Jitendra Awhad : जयस्वाल यांनी तर ‘उपर मोदी का शासन है, निचे देवेंद्र फडणवीस है, कभी भी मर जाएगा तू’ असे बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्र्यात केला.

 मुंब्रा : मतदारसंघाचा विकास करताना अनेक अडचणी आल्या. युती सरकारच्या काळातील ठामपाचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी सुरुवातीला विकास कामांवरून संघर्ष झाला. जयस्वाल यांनी तर ‘उपर मोदी का शासन है, निचे देवेंद्र फडणवीस है, कभी भी मर जाएगा तू’ असे बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोट गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी रात्री मुंब्र्यात केला.

आव्हाड म्हणाले की, जयस्वाल यांनी घाबरवले तरी न घाबरता मी विकासकामांना प्राधान्य दिले. दिलजमाई झाल्यानंतर जयस्वाल यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळे मुंब्र्यातील अनेक विकासकामे मार्गी लागल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण यांच्या प्रभागातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन परत आलो ते फक्त नागरिकांच्या आशीर्वादांमुळे, असेही ते म्हणाले. फेरीवाल्यांमुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात यावी यासाठी एमएम व्हॅली रस्त्यावर हॉकर्स प्लाझाची निर्मिती करण्यात येणार असून, त्यानंतर मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांना बसू देणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाला पठाण, तसेच परिवहन समितीचे सदस्य शमीम खान, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सय्यद अली अशरफ आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे