शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

हनुमान चालीसाचा विरोध केला म्हणून मुख्यमंत्रीपद व चिन्ह गेले; रवी राणांची बोचरी टीका

By नितीन पंडित | Updated: March 20, 2023 20:10 IST

भिवंडीत बागेश्वर धाम सरकार यांचे मंदिर व आश्रमाचे उदघाटन सोमवारी पार पडले, यावेळी आमदार राणांसह खासदार मनोज तिवारी उपस्थित होते.

भिवंडी:- महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने हनुमान चाळीसाचा विरोध केला त्यामुळे यांचे सरकार गेले, मुख्यमंत्री पद व चिन्हही गेले अशी बोचरी टीका आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर केली आहे. भिवंडीतील दिवे अंजुर येथील इंडियन कॉर्पोरेशन माईलस्टोन येथे बागेश्वर धाम सरकार यांचे मंदिर व आश्रमाचे उदघाटन सोमवारी दिव्य बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते पार पाडला,या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना आमदार राणा यांनी ठाकरेंवर टिका केली.त्याचबरोबर आता आम्ही अमरावती येथे १११ फुटाची हनुमान मूर्ती मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री याच्या उपस्थित बसवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डोक्यातच कीड आहे अशी टीका देखील आमदार राणा यांनी यावेळी केली. 

या कार्यक्रमाप्रसंगी खासदार मनोज तिवारी देखील उपस्थित होते.या आश्रमासाठी रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी जागा उपलब्ध करून दिल्याने सनातन धर्मासाठी हे मोठ स्थान बनेल असून महाराष्ट्र ही आधीपासूनच संतांची भूमी आहे आज एका मंदिरचे भूमिपूजन झाले ही आनंदाची गोष्ट आहे.जी लोक विरोध करत आहेत ते अनपड व बेअकली आहेत. कधी कधी मला वाटते ज्यांना भगवान राम या शब्दापासून चीड आहे तीच लोक विरोध करतात आणि सनातन धर्माला किड बोलणारेच किडा असतात अशाप्रकारे  सनातन धर्मावर प्रश्न उचलणारे संपून जातात अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार मनोज तिवारी यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दिली आहे.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामRavi Ranaरवी राणाthaneठाणेbhiwandiभिवंडी