शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जि. प. अधिकाऱ्यांनी एकही पैसा खर्च न करता अडवलं पाणी; 1500 वनराई बंधाऱ्यांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:27 IST

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला

ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे १५०० वनराई बंधारे बांधल्याबद्दल व आगामी काळात उर्वरित ठिकाणी नदी, नाले, ओहोळ यावर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला आहे.जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाºयांची कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे, ग्रामपंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी पूर्ण केली.जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधत आहेत. ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी व गावकºयांनी त्यात हिरिरीने सहभाग घेतला. जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची लोकचळवळ सुरू झाली आहे.या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाºयांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली. वनराई बंधारे उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अधिकाºयांचे कौतुक होत आहे.गावखेड्यांतील पाणीटंचाई होणार दूर; रब्बी हंगामालाही लागणार हातभारवनराई बंधाºयांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे पीक घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय, विहिरीतील पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे.जंगलातील माळरानावरील पशुपक्षी, गायी, म्हशी आदी जनावरांच्या पाण्यासाठी या बंधाºयांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणीटंचाई टाळण्याकरिता त्याचा उपयोग होणार आहे.वाहून जाणाºया पाण्याचा वनराई बंधाºयांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्या महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत.