शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

जि. प. अधिकाऱ्यांनी एकही पैसा खर्च न करता अडवलं पाणी; 1500 वनराई बंधाऱ्यांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:27 IST

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला

ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे १५०० वनराई बंधारे बांधल्याबद्दल व आगामी काळात उर्वरित ठिकाणी नदी, नाले, ओहोळ यावर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला आहे.जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाºयांची कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे, ग्रामपंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी पूर्ण केली.जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधत आहेत. ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी व गावकºयांनी त्यात हिरिरीने सहभाग घेतला. जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची लोकचळवळ सुरू झाली आहे.या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाºयांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली. वनराई बंधारे उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अधिकाºयांचे कौतुक होत आहे.गावखेड्यांतील पाणीटंचाई होणार दूर; रब्बी हंगामालाही लागणार हातभारवनराई बंधाºयांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे पीक घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय, विहिरीतील पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे.जंगलातील माळरानावरील पशुपक्षी, गायी, म्हशी आदी जनावरांच्या पाण्यासाठी या बंधाºयांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणीटंचाई टाळण्याकरिता त्याचा उपयोग होणार आहे.वाहून जाणाºया पाण्याचा वनराई बंधाºयांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्या महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत.